शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पालकमंत्री राम शिंदेंनी नगर जिल्हा परिषदेचा निधी अडविला : कार्ले यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 4:15 PM

जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्र्यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत.

केडगाव : जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्री राम शिंदे यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत. पालकमंत्री व भाजपाकडून जिल्हा परिषदेत जिरवाजिरवीचे राजकारण सुरु असून यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला.सारोळा कासार (ता. नगर) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ व प्रभावी कामे करणा-या लोकसेवकांचा माजी आमदार दादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण सुरु आहे, परंतु या जिरवाजिरवीमध्ये विकास कामे ठप्प झाल्याने सर्व सामान्य जनता भरडली जात आहे, असा आरोप कार्ले यांनी केला. कार्यक्रमास शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके, खडकीचे सरपंच प्रवीण कोठुळे, बाबुर्डी घुमटचे सरपंच जनार्दन माने, यशवंतराव धामणे, माजी सरपंच भानुदास धामणे, ग्रा.पं.सदस्य नामदेव काळे, गजानन पुंड, स्वाती धामणे, राजाराम धामणे, गोरख काळे, दगडू कडूस, संदीप काळे, रामचंद्र धामणे, विठ्ठल कडूस, शिवाजी धामणे, महेश कडूस, नाथा धामणे, जगन्नाथ कडूस, नानाभाऊ कडूस उपस्थित होते. सुभाष धामणे यांनी सूत्रसंचालन केले. शहाजान तांबोळी यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeप्रा. राम शिंदेzpजिल्हा परिषदBJPभाजपा