शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा विखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात नूतन ...

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा विखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे प्रभारी जालिंदर वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, उपाध्यक्ष ॲड. रघुनाथ बोठे, अशोक पवार, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार जेजूरकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाळासाहेब डांगे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश बावके, उपसभापती ओमेश जपे, बाळासाहेब जपे, जिल्हा परिषद सदस्या कविता लहारे, संगमनेर शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले उपस्थित होते.

विखे म्हणाले, राज्य सरकार मात्र कोविड संकटाच्या नावाखाली हात बांधून बसले आहे. केवळ लॉकडाऊनचे निर्णय करून, या सरकारने जनतेला त्रस्त केले. कवडीचीही मदत हे सरकार करू शकले नाही. राज्यात लसीकरण झाले तेसुध्दा प्रधानमंत्र्यांनी मोफत लस उपलब्ध करून दिल्यामुळेच. तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांना काय दिले? आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी किसान मोर्चाला आता पार पाडावी लागणार आहे. आघाडी सरकारचे अपयश लोकांमध्ये जाऊन तुम्हाला सांगावे लागेल. एकीकडे तीन पक्षांचा आवाज आहे, तर दुसरीकडे भाजप म्हणून आपला आवाज लोकांमध्ये जाऊन मजबूत करावा लागेल. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्या.

180821\e-1-800x445.jpg

भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्‍या पदाधिका-यांना नियुक्‍ती पत्र प्रदान समारंभ