शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गुजरात निकालाचा राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 02:24 IST

महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. गुजरात निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केला़

शिर्डी : महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. गुजरात निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केला़चव्हाण यांनी बुधवारी साई दर्शन घेतले. राहुल गांधी यांचा झंझावात व मेहनतीमुळेच काँग्रेसला गुजरातमध्ये भाजपाला रोखता आले. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसला झुकते माप देणारे राज्य आहे. काँग्रेस सर्व जाती धर्मांचे लोक असलेला पक्ष आहे़ प्रत्येकाने कोणत्या मंदिरात, मशिदीत किंवा गुरुद्वारात जायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे़ विकासकामावर भर देत देशाच्या एकात्मकतेसाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले.मतांचे विभाजन करून स्वत:ची व्होट बँक मजबूत बनवण्याचे काम काँग्रेसने कधीही केले नाही. समान नागरी कायद्याबाबत मतमतांतरे आहेत़ हा कायदा जेव्हा करायचा असेल तेव्हा लोकभावनेचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी अगोदर आपला जिल्हा सांभाळावा व मग राज्यात लक्ष द्यावे, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला़निकालात ‘जीएसटी’ वजावट-गुजरात निवडणुकीत अमित शहांनी दीडशे जागा मिळण्याचा दावा केला होता. जनतेने २८ टक्के जीएसटी वजा करून त्यांना जागा दिल्याचा उपरोधिक टोलाही चव्हाण यांनी लगावला़ गेल्या सहा निवडणुकांच्या तुलनेत यंदा प्रथमच गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी झाली, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसGSTजीएसटी