शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

जयंत ससाणेंची दिल्लीवारी वेटींगवर!

By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST

अहमदनगर : विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची दिल्लीवारी बुधवारी सायंकाळपर्यंत वेटींगवर होती.

अहमदनगर : विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची दिल्लीवारी बुधवारी सायंकाळपर्यंत वेटींगवर होती. बुधवारी उशिरा रात्री प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचणार होते. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत स्पष्ट निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आघाडीचे उमेदवार अरुण जगताप यांनी लोणीत घेतलेल्या पाहुणचाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात रंग भरले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली पुन्हा एकदा संथ झाल्या आहेत. आघाडीचे उमेदवार आ.अरुण जगताप यांच्या विरोधात जयंत ससाणे रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, या सामन्यासाठी ससाणे यांना पक्षाकडून हिरवा कंदील अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी दिल्ली गाठली होती. पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी सविस्तर चर्चा करुन मतदानाचे गणित त्यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे म्हटले जाते. मोहन प्रकाश हे गणित पाहून उत्साहित होते, याचीही चर्चा ससाणे समर्थकात होती. जिल्ह्यातील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. दोन्ही नेत्यांनी प्रदेश किंवा केंद्राच्या नेत्यांकडून जो आदेश येईल, त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, असे समजते. त्यामुळे ससाणे समर्थक काहीसे माघारले होते. विखे-थोरात यांची ताकद पाठीशी नसेल तर निवडणुकीला सामोरे जाणे अवघड होऊन बसेल, असा तर्क यासाठी मांडला जात आहे. मात्र प्रदेशच्या नेत्यांना मुंबईतील राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीचे कोलीत हाती लागले आहे. त्याचा पक्षाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. एका चर्चेप्रमाणे मोहन प्रकाश ससाणेंना ताकद द्यावी, या मानसिकतेत आहेत. मात्र, यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्ष