शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

प्रेमाचे दोन शब्द, वेळ आणि बरेच काही.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 5:07 PM

इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो

डॉ. दत्ता कोहिनकर-  

पालकांनी लहानपणापासून मुलामुलींना वेळ, प्रेम दिले पाहिजे.तसेच वेळॊवेळी त्यांचे कौतुक करण्यास देखील आपण पालक या नात्याने विसरता कामा नये. या छोट्या छोट्या गोष्टीतच आयुष्यातील यश, नातेसंबंध, भावनिकता यांची खूप खूप मोठी गणिते लपलेली असतात. सातत्याने आपल्या पाल्यांमध्ये आपलेणाची भावना निर्माण केली गेली पाहिजे. तसेच  आपल्या आचरणातून चांगले संस्कारांनी त्यांचे आयुष्य घडवले तरच त्यांना उज्ज्वल भवितव्याकडे त्यांची वाटचाल होईल नाहीतर घराघरात हिंसक, रागीट, गुन्हेगारी प्रवृत्तीने भरकटलेले आणि आई वडिलांशी, समाजाशी उद्धटपणे वागणारी पिढी निर्माण होईल त्यामुळे वेळीच आपण काळजी घेतली पाहिजे. 

 मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका . मनाला वय नसते.ते प्रेमाचे भुकेले असते . मानस शास्त्रानुसार ज्या मुलांना शालेय जीवनापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुकाची थाप पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक आणि तितकीच परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही नैराश्याच्या अधीन जाऊन स्वतःचं आयुष्य उध्वस्त करत नाही किंवा आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा ..

हल्ली लहानवयातच मुलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. तसेच त्यांचे पालक आपणमुलाला वेळ देऊ शकत नाही तर त्यांच्या समाधान, आनंदासाठी हाती गरजेपेक्षा अधिक आणि महागातल्या वस्तू देऊ लागले. यामुळे मुलांमधला संयम हरवतो आहे आणि त्यांचा स्वभाव नकळत चिडखोर आणि एकलकोंडी होत आहे. बाल सुधारगृहातील कितीतरी मुले उच्चशिक्षित व आर्थिक समृद्धता असलेल्या कुटुंबातील असतात. खरंतर त्यांचे आई वडील संस्काराने देखील  आपल्याला घडवायला कमी पडलेले नसतात तर मुलांना वेळ देण्यात अपयशी ठरतात.  आईचे वात्सल्य , नैसर्गिक प्रेम , स्पर्श त्यांना मिळाला नाही कि ही प्रेमाची भुकेली मुले मिळालं नाही ते ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले, चोरी, लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये सापडत वाममार्गाला लागत आहे.  

तुमच्याच हातात आहे उद्याची युवापिढी आणि आणि त्यांचं आदर्श , मूल्यधिष्ठित, सुसंस्कारित जीवनाची घडी... तिच्याच यशाच्या शिखरावर तुम्हाला आनंदाचे दान मिळणार आहे.. !

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिप