अलेक्झान्डर म्हणाला, ‘मी ठीक आहे, पण मला तुमच्यासारख्या महान ज्ञानी संताला मदत करावीशी वाटते. माझ्याकडे सर्वसत्ता आणि संपत्ती आहे. तुम्ही जे मागाल ते मी आत्ताच्या आता देऊ शकतो ...
ह्या ‘डोन्ट नो’! मनाची ओळख झाली की, आयुष्याशी असलेले आपले सगळे नातेच बदलून जाते. मला त्या मनाला एक नवीन नाव सुचवावेसे वाटते - निर्मळ मन. निर्मळ का? तर ह्या मनाला शाब्दिक ज्ञानापासून सुटका मिळालेली असते म्हणून! ...
तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वत: निर्गुण भक्ती केली. परंतु, समाजाला भगवंत दाखवायचा, तर तो सगुण रूपात असायला हवा, म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. ...