मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू
सावली नेमकी कुठे गेली? सावली दिसत का नाही? प्रखर उन्हातही सावली गायब? आजुबाजुच्या दुकानांची वाहनांची सावली दिसते? आपली का दिसत नाही? अशा विविध प्रश्नांचे कोलाहल मनात निर्माण झाले.