: कोरोना विषाणूशी पुकारलेल्या लढ्यातले आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्त्र जनता कर्फ्यु हे ठरले आहे. हे जनता शस्त्र जनतेने मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे दिसून येते आहे. केवळ शहरातच नव्हे तर विदर्भातील खेडोपाडीही बंद हा तंतोतंत पाळला जात आहे. त्याची काही दृश्ये लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत.