शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:48 PM

येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला.

ठळक मुद्देआठवलेंवरील हल्ल्याचा निषेध : सूत्रधारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध नोंदवित सखोल चौकशीची मागणी केली.अंबरनाथ येथील कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त कमी होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. हा हल्ला घडविण्यामागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घ्यावा, अन्यथा रिपाइंतर्फे उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर तायडे, विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, महासचिव गोविंद मेश्राम, जिल्हा प्रवक्ता नवनीत महाजन, युवक जिल्हा अध्यक्ष अश्वजित शेळके, रामदास बनकर, धर्मपाल माने, सुखदेवराव जाधव, धर्मराज गायकवाड, करुणा शिरसाट, कल्पना मेश्राम, डी.के. हनवदे, गोलू खंडारे, अ‍ॅड. धनंजय मानकर, भारत खंडारे, अमोल सावळे, युवराज कांबळे, सुनील पदोडे, बाल आघाडीचे नेते मानव महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले