शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

सुजाण नागरिक हीच शिक्षकाची सार्थकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:10 PM

शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.

ठळक मुद्देरमाकांत कोलते : दिग्रस तालुक्यात अ.भा. साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.तालुक्यातील सावंगा बु. येथे ईश्वर देशमुख सैनिकी शाळेत डॉ.रमाकांत कोलते व कार्यवाह प्रा.घनश्याम दरणे यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी डॉ.कोलते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. तर प्रमुख अतिथी डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात करणारे डॉ.कोलते पुढे अमोलकचंद महाविद्यालय येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रचंड अडथळे येऊनही विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्यामुळे व विश्वासामुळे सदर संमेलन यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. तर प्रा.घनश्याम दरणे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकावा, असे आवाहन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा असल्याशिवाय भावनिक परिवर्तन शक्य नसल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नितीन धनवंत यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष भोकरे तर टाकेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्र प्रमुख किरण बारसे, संतोष झाडे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनTeacherशिक्षक