गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला. ...
गजबजलेल्या दत्त चौकातील भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय युवकाचा सात जणांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ...
येथील अमोलकचंद महाविद्यालयात ‘आंग्लभाषेतील संशोधनरीती’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोमा सेन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
दत्त चौक भाजी मंडीत शुक्रवारी सकाळी झालेल्या युवकाच्या खुनातील आरोपी आर्णी येथे लपले होते. त्यातील एक आरोपी गोलू मेश्राम याने पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांच्यावर चाकूहल्ला केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगांवर कारवाईसाठी मार्गदर्शन मागण्याची आवश्यकताच नसून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच हे अधिकार असल्याचे ग्रामविकास खात्याच्या उपसचिवांनी स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रकरणात नियमानुसार शिस्तभंग व ...
छंद मग कोणताही असो, तो पूर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. नेर न्यायालयात कार्यरत विजयकुमार झ्यंबकलाल द्विवेदी यांनाही एक अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. ...
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावविकासाला गती मिळावी, त्यासाठी गावकऱ्यांनीही आपल्या अधिकारांबाबत सजग व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन ‘आदर्श ग्रामसभा’ ही उपयुक्त पुस्तिका तयार केली. ...
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच..... ...
पाठोपाठ घडणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यांमुळे यवतमाळ शहर गुंडांच्या हवाली झाले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातूनच नागरिकांमध्ये गुंडांची दहशत निर्माण झाली आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या वारीत उर्दू शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेत यंदा खास उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र शिक्षणाची वारी भरविली जाणार आहे. ...