यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते....... ...
पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
शहरात खुनाची मालिका सुरू असून मंगळवारी रात्री चोरीची जनावरे ठेवण्याच्या वादातून काँग्रेस नगरसेवक पुत्राचा खून करण्यात आला. ही घटना पोबारू ले-आऊटमधील चौफुलीवर घडली. सलग ही खुनाची तिसरी घटना आहे. ...
विदर्भातील काही जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरासह तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारीदा परिसरात मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. ...
राज्यातील प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण चिंताजनक आहे. १८ जिल्ह्यात तर हे प्रमाण दहा टक्क्यांच्याही खाली असल्याचा अहवाल खुद्द राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने राज्याच्या गृहसचिवांना सादर केला आहे. ...
सोमवारी सायंकाळी झालेला पाऊस, वादळ आणि गारपिटीचा शेतीपिकासह घरांना तडाखा बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळंब तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ...
ऑनलाईन लोकमतमारेगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या गारपिटीने कुंभा आणि मार्डी महसूल मंडळातील १४ ते १५ गावांना प्रचंड तडाखा बसला.सोमवारी झालेल्या गारपिटीचा थर मंगळवारी दुपारपर्यंत कायमच होता. यात शेकडो हेक्टर रबीच ...
वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. ...