बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कापूस उत्पादकांसाठी शासनाने शुक्रवारी मदतीचे दर जाहीर केले. बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १३ हजार ५०० आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये जाहीर करण्यात आले. ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांतही असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी १८ तास काम करण्याची गरज आहे, ... ...
येथील हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील एमपीएडची विद्यार्थिनी नीतिका सतीशकुमार शर्मा ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकली. ...
संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. ...
बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनात घोषित केलेली मदत मिळणारच नाही, अशा प्रकारचा फसवा जीआर शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. ...
वादळ व गारपीटीने तलुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने तहसीलदारांकडे केली आहे. ...
ऑनलाईन लोकमतवणी : येथील सुशगंगा पॉलीटेक्नीकमध्ये बेलदार समाजाची राज्यस्तरीय गोलमेज परिषद पार पडली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिनानाथ वाघमारे, सुशगंगाचे संचालक प्रदीप बोनगीरवार, बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष बाजीराव बुग्गेवार उपस्थित होते. ...