हुकूमशाही लादण्यासाठी सिरियात निष्पाप नागरिकांचा नरसंहार होत आहे. भारताने या प्रकाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका घेण्याची मागणी करीत येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी आक्रोश केला. ...
पाणी कोणत्याही आकारात स्वत:ला ‘अॅडजस्ट’ करून घेते. म्हणूनच आता पाणीटंचाईने यवतमाळकरांना ‘अॅडजस्टमेंट’ शिकवणे सुरू केले आहे. अर्धा मार्च उलटला तरी कोणाचेही कुलर खिडक्यांमध्ये अवतरलेले नाही. ...
तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. ...
मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या सम्यक विद्यार्थी चळवळीने मोर्चा काढून निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. ...
भीषण पाणीटंचाईने गोखी प्रकल्पाच्या पाण्याचा पर्याय पुढे आला असला तरी दशकापूर्वी या प्रकल्पाचे पाणी शहराच्या काही भागात नियमित वितरित होत होते. त्यासाठी एमआयडीसी ते दर्डानगर टाकीपर्यंत पाईपलाईनही होती. ...
वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन ...
शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे. ...