जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. ...
खुल्या बाजारात तुरीचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपली तूर हमीकेंद्राकडे नेली. या ठिकाणी तूर खरेदी झाल्यानंतर महिना लोटला तरी चुकारे मिळाले नाही. ...
गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन ...
सिग्नल सुटल्यानंतर झालेल्या गोंधळात भरधाव ट्रकने दुचाकीला अक्षरश: चिरडल्याने वयोवृद्ध सासरे जागीच ठार, तर सुनेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात अत्यंत वर्दळीच्या यवतमाळ बसस्थानक चौकात शनिवारी दुपारी ३.१५ वाजता घडला. ...
गिट्टी खदानीसाठी महसूल विभागाने दिलेल्या तालुक्यातील चुरमुरा येथील ई-वर्ग जमिनीसोबतच वन विभागाच्या जमिनीवर अवैध उत्खनन करण्याचा प्रकार उघडकीस आला असून..... ...
गावाच्या विकासात ग्रामसेवकांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांना दररोज अनेक ग्रामस्थ भेटतात. मात्र प्रशासकीय काम करतांना ग्रामसेवकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले. ...