शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणेही अवघड झाले आहे. यामुळे जीवापाड जपलेली सर्जाराजाची जोडी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एप्रिलमध्ये बैलबाजारात बैलांची संख्या वाढली आहे. ...
सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. ...
भीम तरुण उत्साही मंडळाच्यावतीने येथे सत्यशोधक भीम जयंती महोत्सव ११ ते १४ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. समता रॅलीने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. ...
टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी ..... ...
तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले. ...