जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी एकाच पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यांची बदली का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला. ...
भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील हिवरीजवळील मनदेव तलावानजीक सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे. ...
पुसद पंचायत समितीच्या काटखेड शाळेत कार्यरत शिक्षकाने मानसिक छळातून महागाव तालुक्यातील बेलदरी येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. मृत्युपूर्वी शिक्षकाने सात पानाची चिठ्ठी लिहिली असून त्यात एका शिक्षक संघटनेच्या नेत्यासह ...
कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा बु. येथे सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने यवतमाळात समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १० ते १४ एप्रिलर्यंत विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. याबाबत समता पर्व प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी ...
नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील सामाजिक समता, बंधुता आणि शांतता धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव, मराठा आणि दलित समाजामध्ये संघर्ष पेटविण्याचा झालेला प्रयत्न अशा सर्व घटनांचा निषेध व सामाजिक समता कायम राहावी ...