शेतजमीन नावे करून देण्यासाठी झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच जमिनीचे हक्क मिळावे, या मागणीसाठी डोंगरखर्डाच्या पाच शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात पाल टाकून उपोषण सुरू केले आहे. ...
लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन ..... ...
शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे. ...
जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत तहसीलदार किशोर बागडे यांनी व्यक्त केले. ...