जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ... ...
बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला. ...
शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले. ...
आॅटोतून उतरून रस्ता पार करताना एक नऊ वर्षीय बालिकेचा टिप्परखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावरील नायगाव (निपाणी) फाट्याजवळ घडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात अॅट्रॉसिटी कायद्यात बदल सुचविले आहेत. यामुळे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील समाज बांधवांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ...
राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा धडाकाच कामगार आयुक्तालयाने सुरू केला आहे. अवघ्या महिनाभरात १ लाख ५१ हजार ८४१ कामगारांची नोंदणी करण्यात आली. ...
‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली. ...