अन्यायाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कास्तकाराचे कलेवर गेले तीन दिवस न्यायासाठी शवविच्छेदनगृहात ताटकळत होते. गुरूवारी सायंकाळी कुटुंबीयांनी शंकर चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावाकडे नेला. त्याचवेळी माजी खासदार नाना पटोले यांनी थेट पोलीस अधी ...
मोदी सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राजूरवाडी येथे महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले. ...
निर्गुडा नदीचा जलस्तर कमी असून याच नदीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात आहे. मात्र या नदीत वणी शहरातील दामले फैल व चिखलगावातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. ...
महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. येथील आझाद मैदानाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीनबंधू कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त क ...
यावर्षी अल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांना तब्बल दीड किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. सरपंच, सचिवाच्या दुर्लक्षित धोरणामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीिट करावी लागत असल्याने गावात ...
एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयकृत बँक स्वत: आगारात येऊन घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणाऱ्या सुमारे १३ कोटी रुपयांची बचत होणार आहे. ...