येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. महाविद्यालयातील रुग्णसेवा पाण्याअभावी खंडित होऊ नये यासाठी अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. ...
आणीबाणीतील मिसाबंदी व सत्याग्रही यांना सन्मान वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्या, यासाठी लोकतंत्र सेनानी संघाच्या नेतृत्वात पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ...
धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे अनेक असतात. मात्र आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याच्या जिद्दीने ‘तो’ घणावर घाव घालीत संसार चालवित आहे. ...
सात वर्षानंतर पहिल्यांदाच शासनाने शिक्षक भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मे महिन्यात जिल््यातील सर्व रिक्त जागांच्या जाहिराती एकाच वेळी शासनाच्या पोर्टलवर टाकाव्या आणि सर्व जागा एकत्रितरीत्या भराव्या, अशी मागणी बेरोजगार डीएड, बीएडधारकांनी ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एमआयडीसीतील पॉर्इंट २४ तास खुले ठेवण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...
निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडक ...
प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे. ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे. ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी अखेर पोलिसांनी पावले उचचली आहे. शहरातील २४ सक्रिय गुंडांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. यात अवधूतवाडी ठाण्यातून १२, शहर ठाण्याचे दहा आणि लोहारा ठाण्यातील दोन प्रस्तावा ...
गेल्या महिनाभरापासून शासकीय तूर खरेदी ठप्प पडल्याने येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहे. महिनाभरापासून येथील शासकीय तूर खरेदी ठप्प झाली आहे. तालुक्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. ...