नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष पाचविला पुजलेल्या ससाणी येथिल आबालवृद्धांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाच्या माध्यमातून गेली ४५ दिवस अखंड श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले. ...
मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ...
शहरातील अतिक्रमण हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेकेखोरपणाची प्रचिती आली. काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी बराच वेळ देण्यात आला, तर प्रामुख्याने लहान व्यावसायिकांच्या दुकानांचा चेंदामेंदा केला. ...
कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम लागवड क्षेत्राकडे शेतकरी वळले आहे. रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार आहे. तशा नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातच रेशीम कोषाची खरेदी केली जाणार आहे. ...
शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई निवारण्यात शासन-प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोअरपुढे रांगाच पाहायला मिळते. ...
स्थानिक मार्इंदे चौकातील लॉटरी दुकानात चोरीची घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने आरोपींचा घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीचे तीन लाख ८० हजार रूपये जप्त करण्यात आले. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. गत १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे ३.४८ रुपयांनी वाढले आहे. यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनाची उचल २० टक्के घटली आहे. ...
तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला असताना फुलसावंगी ग्रामपंचायतीने मात्र या पाणी टंचाईवर मात केली आहे. लोकसहभागातून दररोज दीड लाख लिटर पाण्यातून गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील वणी आणि घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. वणीचा मोहित अग्रवाल हा विद्यार्थी ९२.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात टॉपर ...