पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात आवाज उठवत युवक काँग्रेसने ‘भडका तेल मोदी फेल’ हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी वाहनधारकांना आणि पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी केली. दरवाढी बाबत शासनाचे उपहासात्मक आ ...
सीआयडीच्या अमरावती येथील पथकाने थेट महासंचालकांच्या आदेशावरून स्थानिक धामणगाव रोडचा मटका अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हाभरातील तमाम अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महासंचालकांनाही जुमानत नसल्याचे स ...
एमआयडीसीतील फिल्टर प्लाँटमधून टंचाई काळात तातडीने शुद्ध पाणी पुरविण्यासाठी ४० लाखाची पाईप लाईन टाकण्यात आली. लोहारा, सुयोगनगर, दर्डानगर टाकीतून पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही यवतमाळकर टीमने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. ...
तालुक्यातील पडसा येथे बौद्ध विवाह मेळाव्यात ६८ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३९५ जोडपी विवाहबद्ध झाली. महानंदा प्रतिष्ठानद्वारे २९ मे रोजी पडसा येथे २४ व्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध व्यसाय करणारे निर्धास्त आहे. ...
शेतकरी तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वतंत्र्याशिवाय जगात स्पर्धा करून शकत नाही. आज शासन ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी आणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. या बियाण्याला गॅकने (जेनेटीक अपरायझल कमिटी) मान्यता दिली आहे. ...
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी तिरडी यात्रा काढून डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले. येथील जलाराम मंदिरापासून तहसील कार्यालयावर तिरडी यात्रा काढण्यात आली. यात तिरडीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. ...
ऐन वेळेवर गोखीचा पर्याय निवडण्याचे काम केले. घिसाडघाईत गोखीचे पाणी शहरात आणताच आले नाही. जवळपास ४२ लाखांच्या पाईपलाईनचा खर्च व्यर्थ ठरला. आता टँकर आणून पाणी वाटप हा परंपरागत उपाय केला जाऊ लागला. ...
तालुक्यातील कोसदनी घाट अपघातासाठी कुप्रसिद्ध. असा एकही आठवडा जात नाही की अपघात झाला नाही. अपघाताची सवय झालेला हा घाट मात्र शुक्रवारी पहाटे १२ जणांच्या मृत्यूने हादरला. सोशल मीडियावरील फोटो पाहून जिल्ह्यातील प्रत्येकाच्या अंगावर काटे उभे राहिले. ...