येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी विरोधी भाजपा आघाडीच्या उमेदवारांचा नऊविरूद्ध आठ मतांनी पराभव करून सत्ता परिवर्तन घडवून आणले. ...
बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. ...
केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल ...
पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिल ...
प्रत्येक गावाचे वैभव नदी असते. ही नदी स्वच्छ आणि निर्मळ असणे आवश्यक असते. पूस नदीची झालेली अवस्था दूर करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम केवळ लोकसहभागातूनच शक्य असल्याचे प्रतिपादन अकोलाचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केल ...
वाढत्या महागाईने जनता होरपळत असल्याने काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, घाटंजीत आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...
खरिपाच्या पेरण्या तोंडावर आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाही. यामुळे कर्ज द्या, नाही तर इच्छामरण द्या, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी वारकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ...