शासनाच्या कृषी विभागामार्फत पुसद तालुक्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे सुरू असून ती निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार माळआसोली गावात पुढे आला आहे. ...
बारा वर्षे आईच्या लाडात वाढलेला टमू आता अचानक आईपासून दूर गेला आहे... त्याला यवतमाळातून नेऊन वर्ध्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवलेले आहे. तो आईच्याच हातचे जेवण घेतो.. म्हणून आई बिचारी दररोज यवतमाळातून त्याचा टिफिन घेऊन जाते. त्याला स्वत:च्या हाताने भरव ...
शहरातील भीषण पाणीटंचाई आणि तुरीच्या रखडलेल्या चुकाºयाचा प्रश्न घेऊन प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक दिली. मात्र पोलिसांनी मोर्चा दत्त चौकातच रोखल्याने मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. ...
इंधन दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने आर्णी येथील बाबा कंबलपोष दर्गासमोर सोमवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पदाधिकाऱ्यांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढल ...
यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ...
शहरातील तीव्र पाणीटंचाईत टँकरद्वारे पाणी वाटप केले जात आहे. मात्र, हा शेवटचा पर्याय आहे. तत्पूर्वी दर्डानगर टाकी भरून नळाद्वारे पाणी सोडण्याचा पर्याय वापरल्यास शहरातील सहा प्रभागांतील समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. येथील टँकर इतर टंचाईग्रस्त ...
पाण्याचे दुर्भिक्ष पाचविला पुजलेल्या ससाणी येथिल आबालवृद्धांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाच्या माध्यमातून गेली ४५ दिवस अखंड श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले. ...
मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ...
शहरातील अतिक्रमण हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेकेखोरपणाची प्रचिती आली. काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी बराच वेळ देण्यात आला, तर प्रामुख्याने लहान व्यावसायिकांच्या दुकानांचा चेंदामेंदा केला. ...