आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या महिला शिक्षिकांना अतिदृर्गम भागात नियुक्त्या देण्यात आल्या. त्याबाबत गुरुवारी उपोषण आंदोलनात शिक्षकांनी संताप व्यक्त केला. ...
यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. ...
आता राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत ‘एनआयसीयू’ (निओनेटल इनटेसिव्ह केअर युनिट) साकारले जात आहे. त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या स्टॅँडफोर्ड विद्यापीठाची तांत्रिक मदत घेतली जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जून २०१८ पर्यंत मुंगोली गावाचे पुनर्वसन पूर्ण होईल, या प्रशासनाच्या आश्वासनाला हरताळ फासल्या गेला असून पुनर्वसनाच्या विषयात गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात मुंगोलीचे सरपंच रूपे ...
पीक विमा, कर्जमाफी, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. यासाठी सर्वच बँकांनी सजग राहिले पाहिजे. शासकीय मदतीची रक्कम कर्जात वळती न करता, थेट शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे आमदार डॉ.अशोक उईके यांनी येथे सांगितले. ...
शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाथ्रड (गोळे) धरणातून नऊ हजार ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी श्रमदान करण्यात आले आहे. गाळ उपसल्याने ८० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सुपीक होणार आहे. ...
यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने. ...
शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणत ...
फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. ...
यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. ...