जिल्हा परिषदेने ३ हजार ७३५ शिक्षकांना बदल्यांचे आदेश देऊन तडकाफडकी नव्या शाळेत रूजू करून घेतले. कोणत्या शिक्षकाने कोणाला ‘खो’ दिला, याचा साधा सुगावाही लागू देण्यात आला नाही. परंतु, अन्यायग्रस्त गुरुजींनी लोकप्रतिनिधींच्या हाताने प्रशासनाचे नाक दाबून ...
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते. ...
दूषित पाणी प्राशनाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डायरियाचा उद्रेक झाला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरावर रुग्ण दाखल झाले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला. ...
अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. ...
जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पतीच्या वागणुकीविरुद्ध पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. डेप्युटी सीईओंना यासंबंधी निवेदन सादर केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा या गावात अवैध दारू विक्रीच्या विषयावरून मंगळवारी सकाळी चांगलाच राडा झाला. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने गावातील एका इसमाला शिविगाळ करून मारहाण केल्यानंतर गावकरी संतापले ...
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली. ...