यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने. ...
शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणत ...
फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. ...
यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. ...
कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी झरी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. ...
शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत असतात. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे, याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या जातात. ...
शहरातील पाणीटंचाई उपाययोजनेच्या निविदा प्रक्रियेतील अपहारावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यापूर्वीच ‘लोकमत’ने या प्रकाराचा भंडाफोड केला होता. ...
शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती. ...
केंद्र सरकारातील गृहराज्य मंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीला आता कोळसा तस्करांनी टार्गेट केले आहे. ...