येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील सत्र २०१७-१८ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पीव्ही टेक्सटाईल हिंगणघाट या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली. ...
जवळपास पूर्णत्वास आलेल्या येथील ट्रामा केअर युनिटच्या वास्तूची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी अपेक्षा आहे. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे .... ...
जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरीसुध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारे रेशीम जालना किंवा रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीला जात आहे. ...
शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे. ...
व्यवस्था आता सुधारली आहे म्हणतात. शिक्षणाची दारे सर्वांनाच खुली झाली आहे म्हणतात... पण हे खरे नाही.. गरिबांच्या लेकरांसाठी अजूनही उच्च शिक्षणाची दारे मोफत उघडत नाही. एका साध्या सालगड्याने आपल्या पोराला डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगले. ...
वेकोलिच्या कोळसा खाणीने लावालगत मातीचे ढिगारे टाकल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे उकणी जोडरस्ता ठप्प पडला आहे. ...
धुळे जिल्ह्यात नाथजोगी समाजातील पाच जणांची जमावाने निघृर्ण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील नाथजोगी समाजाने मोर्चा काढून शनिवारी तहसीलवर धडक दिली. ...
जिल्ह्यातील मूर्तिकारांचा विविध सण, उत्सवाच्या काळात लाल मातीसाठी चालणारा संघर्ष महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नामुळे कायमचा संपुष्टात आला. ...