तीन निरागस बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी पांढरकवडा शहरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ...
शहर स्वच्छता यंत्रणेतील उणिवा ‘लोकमत’ ने वृत्ताच्या माध्यमातून मांडताच याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. आरोग्य सभापतींनी हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील सर्वच विभागीय कार्यालयात स्वच्छता यंत्रणेत मोठे फेरबदल केले. ...
लोकमत सखी मंच आणि बालविकास मंचच्या संयुक्त विद्यमाने येथे ‘श्रावण गाणी’ संगीत मैफिलीचे टिंबर भवनात आयोजन करण्यात आले होते. या अपूर्व सोहळ्याला विभागातील सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेअंतर्गत महामंडळातील सुमारे ८० हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. ...
यवतमाळ : ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीला सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे, असा कायदा असताना उर्दू भाषिक ५३ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग शासनाने बंद करून ठेवला आहे. ...
इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला यवतमाळ शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
शिक्षकांनी लोकसहभाग मिळवून शाळा डिजिटल केल्या. मात्र आता या शाळांना वीज बिलाचा प्रश्न भेडसावत असल्याने तब्बल ८२५ शाळांमधील इलर्निंग नावापुरते उरले आहे. ...
एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पा ...
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात त्यांनी विविध आघाड्यांवर यश मिळवित जिल्ह्याला राज्यात टॉपवर नेऊन ठेवले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत घाटंजीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. ...