शहरातील पांढरकवडा मार्गावर मालानीबागसमोर सुसाट वेगाने जाणारी कार निंबाच्या झाडावर धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस करून आल्यानंतर धुंदीत कार चालविणे जीवावर बेतले. हा थरार शनिवारी रात्री १० वाजता घडला. ...
शहरातील विविध सामाजिक चळवळींचे, मोर्चांचे केंद्र बनलेले समता मैदान (पोस्टल ग्राउंड) सध्या विविध अपप्रकारांच्या तावडीत सापडले आहे. सकाळ, संध्याकाळ या मैदानावर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची वर्दळ असते. तरीही सायंकाळच्या अंधारात येथे गैरप्रकार खुल ...
सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्मा ...
एकाच कामाचे दोनदा देयक काढून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी संबंधित तांत्रिक सल्लागार, कंत्राटदाराविरुद्ध शिवसेनेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...
आर्णी मार्गावर रस्ता दुभाजकाच्या मध्ये पथदिवे लावले आहे. त्याला केबलद्वारे वीजजोडणी केली आहे. या कामामध्ये अक्षम्य त्रृटी आहेत. अखेर या चुकांमुळेच मोठे वडगाव परिसरात रस्त्याच्या दुभाजकात टाकलेल्या वीज केबलवर पाय पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला ...
जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. ...
दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाक ...