लालपरी, हिरकणी, एशियाड या व इतर बसवर हात साफ असतानाही चालकांना शिवशाही बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. का तर, ही बस वेगळ्या धाटणीतली आहे म्हणून. शिवशाही चालविण्यात एक्सपर्ट म्हणून या चालकांची नोंदही झाली. आता या प्रशिक्षित चालकांना शिवशाह ...
नगरविकासकडून प्राप्त निधीतून नगरपरिषदेत वैशिष्ट्यपूर्ण कामे घेण्यात आली आहे. यातून शहरातील प्रमुख चौकात सुंदर देखावे साकारले जात आहे. आर्णी नाका येथे क्रांतीवर बिरसा मुंडा यांचा पुतळा लागणार आहे. ...
येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने ...
जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. ...
सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका ...
येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते. ...
सरकारी कामासाठी शेतजमीन घेत आहे, पण योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वत्र गंभीर झालेला हा प्रश्न आहे. शिवाय मोबदला देताना दुजाभाव होतो अशीही ओरड आहे. होत असलेला अन्याय अनेक ठिकाणी निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेऊन दूर केला जात नाही. अशावेळी टोकाची भूमिका घे ...
जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्येही गुणवत्ता घसरत असताना शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रगतीचे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे. ...
जिल्हा विकासाकरिता यावर्षी नियोजन विभागाला २५४ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या योजनेतून हा निधी थेट वळता केला जाणार आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे दस्तावेज जपून ठेवण्याचे काम अभिलेखागार विभागाने पार पाडले आहे. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारे दस्तावेज पुढील पिढीसाठीही सुरक्षित राहावे यासाठी कॉम्पॅक्टर प्रणालीचा अवलंब केला आहे. ...