महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
घरी कोणी नसल्याची संधी साधत बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोपरा (पुनर्वसन) येथे सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. चेतना सदानंद शिंगाडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
हवामानावर सर्वांचीच भीस्त असते. हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनाही मदत मिळते. आता हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर गावपातळीवर पोहचले आहे. या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील १0१ महसूल मंळात ऊन, वारा, पावसाचा अचूक ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलीन होण्याचे नवनवीन प्रकार पुढे येत आहे. विविध कारणांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नित्याची झाली आहे. आता तर चालक-वाहकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय कार्यालयातील वरिष्ठांच ...
अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली नाही. ही कारवाई करावी तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन सम ...
येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अजय लाड यांना ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागाचा बहुमान मिळाला आहे. सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विषयावरील ही परिषद ३० मे ते १ जून या का ...
सिंगापूर येथे झालेल्या नृत्य संगीत रसप्रभा भागवथर फेस्टीवलमध्ये यवतमाळच्या नृत्य कलावंतांची प्रस्तुती विलोभनीय ठरली. या फेस्टीवलमध्ये भारतासोबतच ईस्ट एशियाच्या बऱ्याच कलाकारांची कला प्रस्तुत झाली. ...
जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक श ...