पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेने तब्बल ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शिक्षकांवर बदलीची तर शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणच तुटण्याची वेळ आली होती. अखेर प्रचंड विरोध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी ८१ पैकी ...
बारावीच्या निकालात जिल्ह्यात अव्वल ठरलेला अभय आशिष बाफना याने उच्च शिक्षणानंतर कुटुंबाच्या उद्योगाला हातभार लावून मोठे करण्याचे मनोगत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जाजू महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या अभयने ६१६ गुण मिळविले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
घरी कोणी नसल्याची संधी साधत बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोपरा (पुनर्वसन) येथे सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. चेतना सदानंद शिंगाडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
हवामानावर सर्वांचीच भीस्त असते. हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनाही मदत मिळते. आता हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे ‘महावेध’ स्वॉफ्टवेअर गावपातळीवर पोहचले आहे. या स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील १0१ महसूल मंळात ऊन, वारा, पावसाचा अचूक ...