मशिदीच्या आत काय असते? मशिदीचे कार्य कसे चालते? अजान म्हणजे काय? नमाजपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागते? अशा अनेक गोष्टींबाबत मुस्लिमेतर नागरिकांना उत्सुकता असते. अनेक गैरसमजही असतात. ...
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या युती शासनाने मुस्लीम आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम ठेवले आहे. नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवत काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी शुक्रवारी विधीमंडळात मुस्लीम आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारला. ...
हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे ...
मृगातही प्रचंड तापमान सोसणाऱ्या जिल्ह्यात शनिवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आर्णी, कळंब, नेर, उमरखेड, घाटंजी तालुक्यात पाऊस झाला. दरम्यान, राळेगाव तालुक्यातील रिधोरा शेतशिवारात वीज पडून बैलजोडी ठार झाली. ...
पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी इसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र आणि प्रयोगशाळा बंद आहे. ...
महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. प्रशासनाने काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण केले. मात्र या विहिरींचे पाणीही पुरेसे ठरत नाही. ...
पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने यावर्षीच्या खरिपाचे केवळ १० ते १५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. या सर्व प्रकाराला प्रशासनातील अधिकारी आणि बँका जबाबदार आहे, असा आरोप वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. ...
शहराचा पाणीपुरवठा आता कधीही ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तूर्तास वर्धा नदी पात्रात कळमनेरजवळील डोहात केवळ ५० फूट रुंद आणि २५० फूट लांब व अडीच फूट खोल क्षेत्रातच पाणी शिल्लक आहे. याच मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पालिकेतील आर्थिक अनियमिततेमुळे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी विभागीय आयुक्त व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पालिकेचे २०१२ ते २०१७ या वर्षातील स्पेशल आॅडिट केले जावे, अशी मागणी केली होती. ...
पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ एसटी बस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. यात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. ...