महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते. ...
जून महिना संपल्यानंतर २ जुलैला येथील कोरड्या पडलेल्या खुनी नदीत अचानक हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नदीनजीकच्या गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवाळामुळे पाण्याचा रंग हिरवा असल्याचे सर्वांना वाटले. मात्र पाणी गढूळ किंवा श ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे ...
शासनाकडून तात्काळ कर्ज मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक बचत गटांच्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. यातून स्वयंरोजगार सुरु केला. परंतु एखादा हप्ता चुकला की कंपनीचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी धमकावतात. ही दादागिरी बंद व्हावी, यासाठी बचत गटा ...
गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल ...
स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्ग ...
कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांपूर्वी कापसाला आणि सोन्याला सारखेच दर होते. मात्र, २०१९ मध्ये सोन्याचे भाव ३४ हजार २०० रुपये तोळ्यावर पोहोचले. तर वाढीव हमीदरानुसार कापूस ५५५० रुपये क्विंटलवरच थांबला. ...
तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली. ...
तालुक्यातील नागापूर येथे श्ेतातील बांधावार जाऊन येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी श्ेतक्ºयांना माती परीक्षणाचे धडे दिले. विद्यार्थिनींनी शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. ...
येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले ...