पिंपरी मुखत्यारपूर गावातील पंडित गजभिये यांनी तीन एकर पऱ्हाटी लावली. परतीच्या पावसाने धरलेली बोंड जमिनदोस्त झाली. कपाशीला काड्या तेवढ्या उरल्या. बँकेचे २८ हजार आणि इतर ३० हजार कर्ज फेडण्याची चिंता पंडितला लागण्यासोबतच जगण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ...
सहकारनगर, शितलनगर, हनुमाननगर, कृषीनगर, सुयोगनगर, ओम कॉलनी या परिसरातच चोरटे सक्रीय झाले आहेत. सातत्याने महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार होत आहे. आतापर्यंत शिल्पा शास्त्री रा. ओम कॉलनी यांचे १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तर सोमवारी प्रगती निमजे रा. ...
प्रा. शिवाजी सावंत हे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर भैरवनाथ सहकारी साखर कारखाना अंतर्गत सोनारी, विटाळा, लवंगी आणि वाशी या अनुक्रमे युनिट १ ते ४ चे उपाध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे रहिवासी असलेले प्रा. शिवाजी ...
सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत ...
एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली. ...
सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ काल ...
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच मित्र राजेश रामकृष्ण भोंगळे (३०) याने योगेशला चार हजार रूपये उसने दिले होते. हेच पैसे परत मागण्यावरून या दोघात वणीकडे जात असताना शुक्रवारी दुपारी १ वाजता गौराळा खाणीजवळ वाद झाला. यावेळी खुनातील दुसरा आरोपी सुशांत बाळ ...