३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच ...
कोरोनामुळे दोन महिने मोबाईलवरच सरासरी बिल पाठविले गेले. ते काहींना मिळाले तर काहींना मेसेजच आला नाही. आता अचानक मोठ्या रकमेचे बिल आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. ...
दरम्यान, मंगळवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वणीत येऊन प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्य ...
महामंडळात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामगिरी एवढाच पगार दिला जातो. मार्च महिन्यात काही कर्मचाऱ्यांची आठ ते १५ दिवस एवढीच ड्यूटी झाली. याच महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. एसटी बसेस थांबल्या. नियमित कर्मचाऱ्याना पूर्ण दिवसांचा पगार देण्या ...
आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये मधूमेहासह विविध चाचण्या करून घेतल्या जातात. डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आणि त्यांनीच सांगितलेल्या लॅबमध्ये रुग्ण चाचण्या करून घेतात. शहरातील क ...
सुरेश वासुदेव कोमटी (२२) रा. वाघापूर असे मृत युवकाचे नाव आहे. तो टिप्परवर मजूर म्हणून काम करीत होता. एमएच-३१-सीबी-८३४६ क्रमांकाच्या टिप्परवर सुरेश हा आपले वडील व दोन सहकाऱ्यांसह पिंटू डगवार याच्या घराजवळ रेती टाकण्यासाठी जात होता. दरम्यान अंधारात टिप ...
राळेगाव परिसराला पांंढरकवडा व यवतमाळातून वीज घेऊन पुरवठा केला जातो. या दोन्ही सेंटरचे लोड कमी करण्यासाठी राळेगाव येथे महापारेषण कंपनीने स्वतंत्र वीज उपकेंद्र उभे केले. सुमारे १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या उपकेंद्राच्या उभारणीचा कंत्राट नाशिक येथील स ...
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्व ...