प्रत्यक्षात एटीएममध्ये नियमित कॅश डिलवर केली जात नाही. यामुळे अनेकांची गैरसोय होते. असे काही एटीएम शहरात आहे. तेथे कधीतरी कॅश भरण्यात येते. ज्या ठिकाणी पैसे असतात. त्या ठिकाणी साधा सुरक्षा गार्डही नसतो. लाखो रुपयांची रक्कम एटीएममध्ये असताना तेथे सुरक ...
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ...
सोयाबीन बियाणे विक्रीतील एकूणच घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे कोपरगाव-शिर्डीपर्यंत नेऊन जादा दराने विकले गेले होते. इकडे शेतकºयांना कंप ...
सर्वांगावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हे कृत्य कुणी केले असावे याचा शोध लागला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे, गजानन पत्रे, गुन्हे शाखेचे पोली ...
घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे. ...
वैद्यकीय महाविद्यालयात वर्धा जिल्ह्यातील देवळी व नागपूर येथील बुटीबोरी प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी महाविद्यालयाने वार्षिक करार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ जम्बो सिलिंडर आहेत. तर ६० लहान सिलिंडर आहे. याचे रिफिलिंग करून नियमि ...
जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. ...
लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकां ...
शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दर ...