पदोन्नतीत आरक्षण मुलभूत हक्क नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी आणि मायनॉरिटी या बहुजन समाजातील जवळपास ४० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दे ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्र ...
२४ तास पहारा देणा-या पोलिसांना ते जागच्या जागी चहा पाजतात. चहाही असा तसा नाही... रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा! पण चहा पाजतो म्हणजे हा काही ऐरागैरा नथ्थु खैरा आहे, असेही मानण्याचे कारण नाही. ...
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. सर्वाधिक १६ पॉझिटिव्ह यवतमाळातील आहे. दिग्रस ९, पुसद ७, झरीजामणी ५, वणी ४, महागाव ३, पांढरकवडा आणि आर्णी शहरात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दारव्हा शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. ...
गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच ...
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्र ...
नगरपरिषदांच्या सहाय्याने गणेश विसर्जनासाठी रथ तयार केला जाणार आहे. पोलिसांचा हा रथ मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहे. एका रथात एका वेळी किमान १० ते २० सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नेले जाणार आहेत. ...
नवीन अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना देशात कुठेही त्यांचा शेतमाल विक्री करण्यास मुभा असेल. व्यापारीदेखील बांधावरुनच शेतमालाची खरेदी करू शकतील. त्यांना बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात आले. यामुळे बाजार समितीचा सेस बुडून उत्पन्न घटणार आहे. बाजार स ...
केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही ...