राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आ ...
सध्या तालुक्यात लंपी स्कीन या पशुंच्या जिवघेण्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत मोठी यंत्रणा कामी लावण्याची आवश्यकता असतांना धड आहे त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाही. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आपल्याच तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्या ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे. ...
उमरखेड विभागातील एका अभियंत्याला वणी विभागात नेमण्यात आले. प्रतिष्ठेचा विषय करून ही बदली करून घेण्यात आली. या अभियंत्याकडे वणी विभागातील ‘खास’ जबाबदारी देण्यात आली. पांढरकवडा विभागातील एक ग्रामसेवक सभापती कार्यालयात सोबतीला बसविण्यात आले. त्याची मूळ ...
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंत ...
‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. ...
पुण्याच्या आरोग्य संचालकांनी कीटक संहारकाच्या बदली प्रकरणात या निर्णयाची पायमल्ली केल्याचा ठपका मुंबई ‘मॅट’चे न्यायिक उपाध्यक्ष ए.पी. कुऱ्हेकर यांनी ठेवला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर खासगीतही कोरोना रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जात आहे. यवतमाळातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. अशातच सध्य ...