काॅंग्रेसचे खासदार बाळासाहेब धानाेरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांचे नाव पुढे करत अध्यक्षपद वणी विभागात द्यावे, अशी मागणी लावून धरली, तर शिवाजीराव माेघे, मनाेहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांचे नाव सुचविल्याने अध्यक्षाच्या नावाव ...
राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद् ...
तीन दिवसांपूर्वी सायबर सेल आणि दामिनी पथकाने स्थानिक आठवडी बाजारातील राम शर्मा याच्या डिजिटल क्रिकेट सट्ट्यावर धाड घातली. तेथून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद घेऊन या धाडीची माहिती दि ...
पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे डाॅक्टरांची उणीव भरून निघते. सध्या थेट रूग्णांचा संबंध येत असलेल्या औषधशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी), नेत्रराेग, नाक-कान-घसा, बालराेग आणि न्यायवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, शरीर रचनाशास्त्र, जीवरसायनशास ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 2) एकूण 454 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...
नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळ ...
रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर् ...
ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, ‘गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट’ अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निव ...
१ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही ...