जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये प्रचंड अनागोंदी दिसून येते. सेवानवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनाही प्रशासकीय ...
यंदाचा रबी हंगाम गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ...
दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे कामाचे दिवस वाढविल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता समुपदेशनाच्या निमित्ताने अनेक भानगडी समोर येत आहेत. ...
त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते. ...
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...