पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कृषी विभागही पीक विम्यासाठी आग्रही असतो. नापिकी होवूनही शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाही. २०१३ चा खरीप हंगाम ...
जिल्हयातील अनेक वस्त्या पेसा (अनुसूचित विस्तार कार्यक्रम) कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वाड्या, वस्त्या आणि पोडांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ...
येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वीज पुरवठा मार्लेगाव फिडरवरून होत असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने उद्योग धोक्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तासंतास ...
राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी ...
जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा ...
ग्रामीण विकासासाठी स्वतंत्ररीत्या नियोजन करणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळाची गेली चार वर्षात सभाच झाली नाही. २४ सप्टेंंबर २०११ नंतर गुरुवार ३ जुलै रोजी ही सभा झाली. ...
यवतमाळ तालुक्यात झालेला साखर घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जुलैला अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. ...
वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. ...
मोहा बिटमधील उकंडापोड येथील एका शेतात सुमारे तीन वर्षे वयोगटातील एक बिबट गुरूवारी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या जबड्याला आणि पाठीला गंभीर जखमा आढळून आल्यात. ...