नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले. आर्थिक तणावामुळे आयुष्य गमवावे लागलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मात्र शासनाने मदतीचा हात दिला आहे. ...
तालुक्यात १६ व १७ जूनला झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ...
गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली. ...
कृषी विभागाच्या ज्ञानानुसार कापूस लागवडीचा कालावधी संपला आहे. यानंतर लागवड केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले. ...
मी किंवा माझा मुलगा विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिज्ञा आमदार वामनराव कासावार यांनी गुरुवारी घेतली. त्यांच्या प्रतिज्ञेचे जिल्हाभरातील सामान्य कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. ...
इंटरनेटमुळे जग जवळ आले. माहिती आणि तंत्रज्ञानाची वाट सुकर झाली. अद्यावत माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे इंटरनेटचे जाळे आता तरुणाईलाच मायाजाळात अडकवित आहे. ...
सामाजिक न्यायाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतानाच महाराष्ट्र हे ७३ टक्के आरक्षण देणारे देशात तिसरे राज्य ठरले आहे. यापूर्वी झारखंड आणि कर्नाटक राज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षण दिले आहे. ...