शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचा चांगला उपक्रम इतर शाळांमध्ये राबविता यावा, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी एज्युकेशनल इनोव्हेशनल बँक (नाविन्यपूर्ण ...
ग्रामीण भागातील गावशिव आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत ...
बसस्थानकावर प्रवासी महिलांना हेरुन त्यांना लुटणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश येथील बसस्थानकावर झाला. महिलेच्या सतर्कतेनेच पाच महिलांची टोळी गजाआड करण्यात आली. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू ...
शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे ...
तालुक्यातील २७ गावातील पाण्याचे नमुने तपासणी होऊन आले असून, ते फ्लोराईडयुक्त असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये भितीचे ...
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान तापाचे रुग्ण आढळतात. अशी नोंदच आहे. मात्र या वर्षी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत दोन हजार ४२४ तापाचे रुग्ण आढळून आले आहे. ...
मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची ...
विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्य रुजविण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात असताना येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने मात्र त्यातच ‘मूल्य’ शोधले आहे. मूल्यशिक्षणाशी संबंधित ...