एरवी निधी देतांना विविध कारणे सांगणाऱ्या येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील एक दोन नव्हेतर तब्बल १०३ ग्रामपंचायींवर कोट्यवधींच्या निधीची खैरात केली आहे. तर क्रीडा संस्थांना यात ...
दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले. ...
पीक विम्याच्या मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांनी चक्क दिशाभूल केली आहे. बँकांमध्ये लागलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मदतीचे केवळ १३६ रुपये आहे. ...
भोजन पुरवठा ठेकेदाराने मेस बंद केल्याने राळेगाव येथील वसतिगृहातील २८ विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून उपाशी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला तर समाज कल्याण विभाग ...
तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी ...
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या नावाने ‘स्वच्छतेतून समृध्दी’कडे असा मंत्र देत मोठा गाजावाजा करून ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले़ मात्र आता ...
प्रत्येकात एक संशोधक लपलेला असतो. चिकित्सक पद्धतीने आपल्यातील सप्त संशोधक जागृत केला तर नवनवीन शोध लावता येतात. रुळलेल्या वाटेवरून आपण वाटचाल केली तर पारंपरिक ...
येथील पंचायत समितीत उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्यावर चौकशी अधिकाऱ्याने शिक्कामोर्तब केले असून हा घोटाळा तीन कोटी २३ लाख ५७ हजार रुपयांचा असल्याचे पुढे आले आहे. ...
सोयाबीनवर विविध किडींनी आक्रमण केले असताना आता त्यात अधरवेलीचीही भर पडली आहे. परपोशित या अधरवेलीने बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे पसरले आहे. ...