राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी ...
धामणगाव येथून कुरीअर आणि पार्सल घेऊन आलेल्या एका व्यावसायिकाला यवतमाळात सिनेस्टाईल लुटले होते. या दरोड्याच्या घटनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. महागडा ऐवज असलेले पार्सल ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय सप्ताह राबविल्या जाणार आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक विभाग प्रमुखांकडे ...
जिल्ह्याच्या विविध सहकारी संस्थांमध्ये झालेल्या सुमारे दहा हजार कोटींच्या उलाढालीचे आॅडिट गुलदस्त्यात आहे. सहकारी संस्थांना स्वत: अंकेक्षक निवडण्याची मुभा मिळाली. ...
रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे. ...
विद्युत पुरवठा नियमित सुरू राहावा, वीज समस्या कायमस्वरूपी सुटाव्या, यासाठी आंदोलने करून मोर्चे काढून, कार्यालयाची तोडफोड करूनही येथे कार्यरत अभियंत्यांना जाग येत नाही. ...
नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे. ...
ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी ...
तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही. ...
रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे धनोडा येथील पैनगंगेचा पूला धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रकाशित होताच बांधकाम आणि महसूल विभागात ...