रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाही. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्यात रोजगाराभिमुख ...
vलोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या़ मात्र या समित्या हल्ली कागदावरच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे़ ...
तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण ...
सध्या देशपातळीवर स्वच्छता मोहीम जोरात राबविणे सुरू आहे. ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंतप्रधानांपासून तर शालेय शिक्षकांपर्यंत सर्वच जण योगदान देताना दिसत आहे. ...
स्फुरण चढविणारे हलगी वाद्य व शिवकालीन तुतारीच्या निनादात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित ...
सतारीच्या तारांवर लिलया फिरणारी बोटे. त्यातून निघणारा सूरमयी स्वर आणि जादुई बोटांनी तबल्यावर धरलेला ताल श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत होता. पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडित सौमेन नंदी ...
येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक व भूमापकाने दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले. त्यावरून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एकास अटक ...
शिक्षक आहे तेथे विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी आहे तेथे शिक्षक नाही, अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांचे समायोजन रखडल्याने विद्यार्थ्यांचे ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणास्थळावर आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह ...