अग्निशमनच्या नियमाकडे दुर्लक्ष : कारवाईमुळे व्यापारी त्रस्तनागपूर : नियमानुसार बांधकाम नसल्याने गांधीबाग येथील पंजवानी मार्केटचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मार्केट असुरक्षित असल्याने येथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहि ...
यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या ...
तालुक्यात मोठ्या संख्येने असलेले पारधी समाज बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वनहक्काचे दावे रखडले असून निवासी घराचे पट्टेही त्यांना देण्यात आले नाही. प्राथमिक सुविधा त्यांच्यापर्यंत ...
तंबाखु घोटून खाणे म्हणजेच ग्रामीण भागात व्यसन असा काहीसा समज काही वर्षापूर्वी होता. परंतु आधुनिकीकरणाने व्यसनांचे सर्व प्रकार आता ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे. गुटखा, ...
ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिरगी, फीट या दुर्धर आजारांच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. ग्रामीण भागातून आलेल्या तब्बल एक हजार ५० रुग्णांनी या ...
अल्प पावसाने जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ३५ लाख मजूर क्षमता असणारे काम उपलब्ध आहे. परंतु १३ हजार ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
दिग्रसच्या स्रुषा आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले़ चोरीच्या उद्देशाने ही हत्या ...