सामाजिक कार्य करताना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखादे काम करणे म्हणजे समाजाच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्धही जाण्याचीही हिंमत ठेवण्याचे असते. अशा वेळी लोक हसतात, अपमान करतात आणि वेड्यातही काढतात. पण आपल्या विचारांवर आणि कामावर श्रद्धा ...
राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातून २२ तालुके वगळण्यात आले असून तेथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे शिक्कामोर्तब खुद्द पोलीस महासंचालकांनीच केले आहे. ...
नवी दिल्ली- सर्व मंत्रालये व विभागांनी कार्यालयीन गरजेच्या इलेट्रॅनिक्स वस्तूंची मागणी करताना स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेंर्तगत हे निर्देश देण्यात आले आहेत ...
मैत्री परिवार संस्थेतर्फे मैत्री गौरव पुरस्कार सचिन बुरघाटे यांना प्रदान करताना आचार्य हरिभाऊ वेरुळकर, श्रीरामपंत जोशी, प्रा. संजय भेंडे, मिथुन चौधरी, विष्णू मनोहर, प्रा. विजय शाहाकार, प्रमोद पेंडके, जगदीश गणभोज, अनिल बोबडे. ...