नवी दिल्ली : गेल्या वर्षी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला लागलेल्या आगीच्या संदर्भात बाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरचे कोर्ट मार्शल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अन्य सहा अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. या पाणबुडीला लाग ...
नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ६७ व्या स्मृतीदिनी देशभरात स्वातंत्र्य लढ्यातील या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. उपराष्ट्रपती मोहम् ...
नवी दिल्ली : सीबीआयच्या कामकाजावर निगराणीसाठी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपली यंत्रणा बळकट केली आहे. कोलगेट आणि अन्य संवदेनशील आणि गंभीर स्वरूपाची प्रकरणे पाहता तपासाच्या प्रगतीबाबत सखोल आढावा घेतला जाणार आहे. ...
जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्यांना सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले. ...
नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...
नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, अस ...