सुमारे दोन हजार १०० कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेला बेंबळा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान नव्हे तर शाप ठरत असल्याचे अनेक बाबींवरून दिसून येत आहे. ...
दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने ... ...
पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वकप स्पर्धेची रंगीत तालिम मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या उणिवा स्पष्ट झाल्या. भारताला चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला तर एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली. ...