महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थाना ...
शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ‘प्रेमनगर’ परिसरात रविवारी मध्यरात्री क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कारण होते भीषण आगीचे. या आगीत महिलेसह एका चिमुकल्याचा करूण अंत झाला. ...
शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स उभे झाले आहेत. मात्र या टॉवर्समधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
आरोग्य सुविधा सर्वसामान्यांशी निगडित बाब आहे. परंतु अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम थेट ...
कर्जमाफीस दिलेला नकार, शेतमालास न मिळणारे दर यासह विविध मागण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावीने सोमवारी येथील पांढरकवडा बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ ...
स्वयंरोजगारासाठी दिलेले कर्ज बहुतांश बचत गटांनी शेतीसाठी उपयोगात आणल्याने कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील १८ हजार बचत गटांकडे एकट्या जिल्हा बँकेचे १३ कोटी रुपये कर्ज थकीत आहे. ...
महाराष्ट्र सरकारने यावर्षी एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास राज्यातील ६० टक्के गावांवर दुष्काळी स्थिती असल्याचे जाहीर केले. ...