जलप्रदाय विभाग : विभागाची जबाबदारी कुणावर?नागपूर : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. यावर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे नियंत्रण असल्याने पाणी बिल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पा ...
गेल्या अडीच महिन्यात सपशेल ढेपाळलेली गोलंदाजी ही आणखी एक डोकेदुखी. ईशांत शर्मा बाहेर आहे तर भुवनेश्वरकुमार देखील फॉर्ममध्ये ानही. अशावेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर भिस्त राहील. या दोन्ही गोलंदाजांमध्ये शिस्तबद्ध मारा करण्याची क्षमता कमी आह ...
कोलकाता : कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सशर्त जामिनावर सुटका झालेले तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रृंजय बोस यांचा शनिवारी केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयात पुन्हा जाबजबाब नोंदविण्यात आला. ...
कोलकाता : कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सशर्त जामिनावर सुटका झालेले तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रृंजय बोस यांचा शनिवारी केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयात पुन्हा जाबजबाब नोंदविण्यात आला. ...
विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून, त्याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही. ...