महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने प्रदान केल्याचा निषेध पुसद येथे विविध संघटनांच्यावतीने करण्यात आला. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या. ...
जिल्ह्यासाठी ६३ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा वळता केला. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी आपली जबाबदारी अद्यापही पूर्ण केली नाही. ...
नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ...
गांधीबाग झोनमध्ये मर्यादित पाणीपुरवठानागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी पेंच-४ फिडर मेनवर उद्या २१ ऑगस्ट रोजी आंतरजोडणी व व्हॉल्व बसविण्याची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या क ...